कर्णिकांचं वाङ्मयीन व्याक्तिंमत्त्व त्यांच्या लौकिक व्यक्तिमत्त्वांशी एकनिष्ठ झालेलं आहे, हे मला नेहमीच जाणवत आलेलं आहे. ध्येयनिष्ठेची, त्यागमहतेची, विशाल मानवतेची त्यांना उपजत ओढ आहे. संतांवर त्यांची श्रध्दा आहे. जीवनातील सत्य, शिव व सुंदर टिकलंच पाहिजे अशी त्यांची धारणा आहे.

No comments:
Post a Comment