महाबलीपुरम् आणि कांचिपुरम् यासारखे शिल्पवैभव साऱ्या भारतभर विखुरलेले आहे. अज्ञात कलाकारांनी परिश्रमाने निर्मिलेले हे वैभव जतन करणे, त्याची निगा राखणे, त्याचा इतिहास जपून ठेवणे व आपल्या पुढील पिढयांकडे हा समृध्द वारसा सुपुर्द करणे हे आपले कर्तव्य आहे.

No comments:
Post a Comment