विविध कारणासाठी मोठया प्रमाणावर अवैध शिकार आणि प्राण्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणावर बेहिशोबी अतिक्रमण या दोन मुख्य कारणांमुळे या प्राण्यांना आता जीवनमरणाची लढाई लढावी लागत आहे. या प्राण्यांपेक्षा मानवी जीव अमूल्य समजणे आणि मानवी जीवासाठीच वसुंधरेची निर्मिती झाली,अशी वृत्ती बाळगणं या कारणांमुळे हे प्राणी आज शेवटची घटका मोजत आहेत.

No comments:
Post a Comment