अविश्रांत मेहनत, विलक्षण उरक, जिद्द, पराकाष्ठेचा कामाचा सपाटा, ह्या गुणवैशिष्ट्यांमुळे सरोजनीबाईंनी जी अक्षरशः डोंगराएवढी प्रचंड कामं केली त्याची यादीही फारच मोठी आहे. मुंबई-विद्यापीठात मराठी-विभाग प्रमुख असताना त्यांनी आयोजित केलेली वाङ्मयीन चर्चासत्र ही फार महत्त्वाची ठरली.

No comments:
Post a Comment